Category बातम्या

कोकणातील दरडोई उत्पन्न वाढविण्याचे ध्येय – मंत्री नितेश राणे

वेंगुर्ला येथे मत्स्यबीज केंद्र सुरू करणार; किनारपट्टीची सुरक्षा – अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण जहाज बांधणी व दुरुस्ती मध्ये महाराष्ट्र देशात देशात अग्रक्रमांकावर असेल मुंबई : प्रतिनिधी     कोकणच्या ८७७ किमी किनारपट्टीचा सर्वांगीण विकास हा राज्य शासनाचा मुख्य उद्देश आहे. कोकणातील दरडोई उत्पन्न…

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची रत्नागिरी जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा!

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : प्रतिनिधी    मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्यानंतर त्याचा लाभ प्रत्यक्षात मिळवताना रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायिकांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली…

मालवणात माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रम!

उद्या (२५ मार्चला) आयोजन : नेरूरचे रोंबाट खास आकर्षण मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहीती मालवण : प्रतिनिधी     माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस मालवण तालुका उबाठा शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे, यानिमित्त बुधवार दि. २५ मार्च रोजी…

वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

वैभव नाईक पुन्हा विजयी होऊन आमदार होतील –  संदेश पारकर आंबा काजू शेतकऱ्यांच्या आंदोलनात वैभव नाईक यांच्या खेळीमुळे प्रशासन झुकले – सुशांत नाईक कणकवली : प्रतिनिधी               कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

कुडाळमध्ये मोफत वैकुंठ रथ सेवा लवकरच सुरू!

आ.निलेश राणे यांच्या हस्ते होणार लोकार्पण : ओंकार तेलींचा पुढाकार कै. सुधीर तेली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपक्रम; नागरिकांना मिळणार मोठा दिलासा कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ शहरात सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांसाठी मोफत वैकुंठ रथ सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या…

सौंदाळे सडा भागात भीषण वनवा; २०० ते २५० हापूस आंबा कलमे होरपळली!

चार-पाच किलोमीटर परिसरात आगीचा कहर; ग्रामस्थांचे रात्रभर शर्थीचे प्रयत्न २५ हून अधिक बागायतदारांचे लाखोंचे नुकसान; तातडीच्या मदतीची मागणी देवगड : प्रतिनिधी     देवगड तालुक्यातील पडेल ते पडेल रत्नागिरी सागरी मार्गालगत गुरव घरापासून सौंदाळे सडा भागात चार ते पाच किलोमीटर परिसरात दोनशे…

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील!

मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची माहीती मुंबई : प्रतिनिधी     राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनासह शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे, अशी माहिती मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी दिली.    मंत्रालय मध्ये…

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत; केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी!

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे केंद्र सरकारला पत्र इंधन दर स्थिर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण आखण्याची मागणी मुंबई : प्रतिनिधी   महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे…

वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या कणकवलीत रक्तदान शिबीर!

तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर कणकवली : प्रतिनिधी          कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या मंगळवार दि. २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता  कणकवली येथील श्रीधर…

सिंधुदुर्गात नांदगाव येथे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ‘चक्का जाम’ आंदोलन!

मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम; शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी आंबा-काजू नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक कणकवली : प्रतिनिधी      माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव ओव्हर ब्रीज नजीक पेट्रोलपंप समोर ‘चक्का जाम’…

error: Content is protected !!