वायंगणीत शेकडो कासवांची पिल्ले किनाऱ्यावरुन महासागराकडे झेपावली!

‘कासव महोत्सव’ केवळ पर्यटन उपक्रम नसून पर्यावरण संवर्धनाची चळवळ – आमदार दिपक केसरकर ‘कासव महोत्सवा’मुळे स्थानिक पर्यटनाला चालना – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे वेंगुर्ले : प्रतिनिधी निसर्गसंपन्न किनारपट्टी, स्वच्छ समुद्रकिनारे आणि जैवविविधतेने नटलेले वायंगणी गाव सध्या कासव महोत्सवामुळे पर्यटकांचे आकर्षण ठरत…







