Category कणकवली

‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार – मंत्री नितेश राणे

वर्षभरात मत्स्य उत्पादनात ४७ टक्क्यांची वाढ मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह २८ नवीन योजना सुरू मुंबई : प्रतिनिधी      राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला असून तलावांचे मॅपिंग, उत्पादनाची अचूक माहिती संकलन आणि तलावातील गाळ…

महिलांना सक्षम करण्याची नव्हे, संधी देण्याची गरज –  जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळावा किंजवडे, कळसुली, वेताळबांबर्डे ग्रा.पं.चा आदिशक्ती ग्राम पुरस्काराने गौरव सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     आजची महिला समाजाच्या अनेक पातळ्यांवर एकाच वेळी जबाबदाऱ्या सांभाळत आहे. घर, कुटुंब, समाज आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत ती यशस्वीपणे कार्य…

आंबा-काजू नुकसान भरपाईच्या मागणीसाठी सिंधुदुर्गनगरीत शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा!

२२ मार्चपर्यंत मागण्या मान्य करा; अन्यथा २३ ला नांदगाव तिठ्यावर रास्ता रोको – राजू शेट्टी वैभव नाईक यांच्यासह सर्वपक्षीयांचा मोर्चात सहभाग बागायतदार, शेतक-यांच्या मदतीबाबत सरकार सकारात्मक – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे आंबा व काजू…

नुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ भरीव नुकसान भरपाई द्या!

माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद मुंबई : प्रतिनिधी            हवामानातील बदलामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा-काजू पिकांचा मोहर जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही पिकांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाले असून शेतकरी…

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आंबा पिक संरक्षणासाठी पुढाकार!

शासन म्हणून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत लवकरच मिळणार – पालकमंत्री नितेश राणे कायमस्वरूपी तोडग्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाची घेणार मदत; ४.५ कोटींचा निधी जिल्हा नियोजनातून उपलब्ध करून देणार कणकवली : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात…

जनतेला वर्षभर सेवा देण्यासाठी महसूल विभागाने कटिबद्ध राहावे-पालकमंत्री नितेश राणे

‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’चा कणकवलीत शुभारंभ विविध दाखले व योजनांचा लाभ लाभार्थ्यांना सुपूर्द कणकवली : प्रतिनिधी     नागरिकांना शासनाच्या सेवांसाठी वारंवार कार्यालयीन दिरंगाईचा सामना करावा लागू नये तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान व्हावे या उद्देशाने…

नव्या उमेदीने काम करण्याचा कणकवलीतील ठाकरे शिवसेना पदाधिकारी-शिवसैनिकांचा निर्धार!

माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक निवडणूक लढलेल्या उमेदवारांचा सत्कार तर पक्षाशी बेईमानी करणा-या उमेदवारांच्या हकालपट्टीचा निर्णय कणकवली : प्रतिनिधी      शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज कणकवली येथील विजय भवन येथे माजी आमदार…

पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ,…

कणकवली ठाकरे शिवसेना शाखेत तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी!

वैभव नाईक यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार केला अर्पण कणकवली : प्रतिनिधी            शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली येथील शिवसेना शाखेत आज मोठ्या उत्साहात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख…

कणकवली ठाकरे शिवसेना शाखेत ६ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती होणार साजरी!

पदाधिकारी व शिवसैनिकांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली : प्रतिनिधी          शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली येथील शिवसेना शाखेत शुक्रवार दि. ०६ मार्च २०२६ रोजी शिवजयंती ( तिथीप्रमाणे) साजरी करण्यात येणार आहे. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन…

error: Content is protected !!