महायुती सरकार आंबा – काजू शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार!

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती आंबा काजू बागायतीवर अवलंबून असलेले कोकणचे अर्थकारण ढळू देणार नाही – मंत्री राणे मुंबई : प्रतिनिधी गेल्या ५० ते ६० वर्षांतील सर्वात मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांना राज्य…








