जनतेच्या समस्यांचे जलद निवारण करणे हे माझे कर्तव्य – पालकमंत्री नितेश राणे

पालकमंत्री नितेश राणे यांचा नागरिकांशी थेट संवाद नागरिकांच्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी जनतेच्या अडचणी दूर करणे हे पालकमंत्री म्हणून माझे कर्तव्य आहे. त्यामुळे लोकांशी सातत्याने संवाद साधणे, त्यांच्या गाठीभेटी घेणे आणि त्यांच्या समस्या तात्काळ सोडवणे यावर…








