अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान – आमदार निलेश राणे

कुडाळ : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरून न निघणारी आहे, अशा शब्दांत कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली…







