गीतेश राऊत यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उत्तम जाण – वैभव नाईक

सांताक्रूझ येथे काॅर्नर प्रचार सभा मुंबई : प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कधीही जाती-धर्माचे राजकारण केले नसून मुंबईतील मराठी माणसाचा बुलंद आवाज बनण्याचे काम नेहमीच केले आहे. सत्ताधाऱ्यांकडून मुंबईवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सातत्याने संघर्ष केला आहे. शिवसैनिक आणि मनसैनिक हे…








