पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी भात पेरणी करू नये!

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरेंचे आवाहन आवळेगाव येथे कृषी विभागामार्फत एल निनो प्रभाव व शाश्वत शेती तंत्रज्ञान जनजागृती कुडाळ : प्रतिनिधी तालुक्यातील स्थानिक पातळीवर एल निनो प्रभावाबाबत जनजागृती आणि शाश्वत शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आज बुधवारी आवळेगाव येथे…








