Category कणकवली

कुडाळजवळ महामार्गावर टायर जाळले; वाहतूक विस्कळीत!

नांदगाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पावशीत अज्ञातांचा प्रकार कुडाळ पोलिसांची घटनास्थळी धाव; तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी     मुंबई गोवा महामार्गावर पावशी – घावनळे फाटा जवळ अज्ञातांकडून टायर पेटविण्यात आले. महामार्गावर टायरला आग घातल्याने गोव्याकडे जाणा-या लेनवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. हि…

मुंबई – गोवा महामार्गावर सोमवारी चक्काजाम आंदोलन; पोलिस यंत्रणा अलर्ट!

आंबा बागायतदारांचे नांदगाव येथे चक्काजाम आंदोलन देवगड : प्रतिनिधी       मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथे सोमवार दि. २३ मार्च रोजी बागायतदारांच्या होणाऱ्या हायवे चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातील १३ प्रमुख लोकप्रतिनिधी…

पालकमंत्री नितेश राणे उद्या (२१ मार्च रोजी) सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

विविध कार्यक्रमांना उपस्थिती; जनता,कार्यकर्त्यांच्या घेणार भेटीगाठी कणकवली : प्रतिनिधी     राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे उद्या शनिवार २१ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.…

अधिवेशन संपण्यापूर्वीच आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आंबा काजू आढावा बैठकीत आश्वासन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण  पाठपुराव्याला मोठे यश मुंबई : प्रतिनिधी    कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीची दखल घेत राज्य शासनाने ठोस भूमिका घेतली असून,…

‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार – मंत्री नितेश राणे

वर्षभरात मत्स्य उत्पादनात ४७ टक्क्यांची वाढ मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह २८ नवीन योजना सुरू मुंबई : प्रतिनिधी      राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला असून तलावांचे मॅपिंग, उत्पादनाची अचूक माहिती संकलन आणि तलावातील गाळ…

महिलांना सक्षम करण्याची नव्हे, संधी देण्याची गरज –  जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळावा किंजवडे, कळसुली, वेताळबांबर्डे ग्रा.पं.चा आदिशक्ती ग्राम पुरस्काराने गौरव सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     आजची महिला समाजाच्या अनेक पातळ्यांवर एकाच वेळी जबाबदाऱ्या सांभाळत आहे. घर, कुटुंब, समाज आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत ती यशस्वीपणे कार्य…

आंबा-काजू नुकसान भरपाईच्या मागणीसाठी सिंधुदुर्गनगरीत शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा!

२२ मार्चपर्यंत मागण्या मान्य करा; अन्यथा २३ ला नांदगाव तिठ्यावर रास्ता रोको – राजू शेट्टी वैभव नाईक यांच्यासह सर्वपक्षीयांचा मोर्चात सहभाग बागायतदार, शेतक-यांच्या मदतीबाबत सरकार सकारात्मक – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे आंबा व काजू…

नुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ भरीव नुकसान भरपाई द्या!

माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद मुंबई : प्रतिनिधी            हवामानातील बदलामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा-काजू पिकांचा मोहर जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही पिकांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाले असून शेतकरी…

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आंबा पिक संरक्षणासाठी पुढाकार!

शासन म्हणून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत लवकरच मिळणार – पालकमंत्री नितेश राणे कायमस्वरूपी तोडग्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाची घेणार मदत; ४.५ कोटींचा निधी जिल्हा नियोजनातून उपलब्ध करून देणार कणकवली : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात…

जनतेला वर्षभर सेवा देण्यासाठी महसूल विभागाने कटिबद्ध राहावे-पालकमंत्री नितेश राणे

‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’चा कणकवलीत शुभारंभ विविध दाखले व योजनांचा लाभ लाभार्थ्यांना सुपूर्द कणकवली : प्रतिनिधी     नागरिकांना शासनाच्या सेवांसाठी वारंवार कार्यालयीन दिरंगाईचा सामना करावा लागू नये तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान व्हावे या उद्देशाने…

error: Content is protected !!